२५ डिसें, २००९

थोडं मनातलं ...... पण मनापासून

                  पहील्या चर्चा सत्रात काय लिहाव, काय लिहायला हव. कळत  नाही. पण तरी देखिल हा अपूर्ण पण परिपूर्ण प्रयत्न. आजच्या या fast जगामधे  कोण कुठे हरवला,  कोण कुठे निघून गेला,  कोण कसा आहे, या गोष्टीना कही अर्थ नहीं. जो हजर तो वजीर या सरच्नेला अनुसरून जो तो अपप्ले तळ राखत असतो. जो हरला तो तो तिथेच डगमगुन गेला. अस मानून तिथून पळ करने हे आपल्या भल्याचे हे जो तो समजत असतो पण का आपल्या  आजुबाजुच्या प्रतेक नाही पण काही लोकांची वस्तुंची आपण 
              विचारपूस  तरी करू शकतोच ना. एवढी तरी माणुसकी आपण इथे दाखवू शकतोच की नाही, २० वर्षी पासून असणारे मित्र अचानक २१ व्या वर्षी एकमेकाना भेटण्यासाठी. वेळ ही काढू शकत नाहीत वेळ माणसाची जागा घेऊ  पाहत आहे अस मनाला चाटून जान काही नवल नाहीये, प्रेमाची हज़ार वचनं घेहून सुद्धा का नज़र विचलित होउन इकडे तिकडे शोधत  असते   कोणी perfect . 
               फक्त  एका भ्रमा पोटी आपण प्रेम करतो, तो भ्रम होता की नाही ते पड़तालून पाहण्यासाठी लग्नासारखा without paper contract करतो. होय without paper contract  फक्त इथे त्या कागदाची जागा एका मंगलसूत्रआने घेतलेली असते. अणि शे दोनशे लोक आशीर्वाद रूपी garranted असतात, नंतर याच्याच मुले: घरात भरती - अहोटी येते हे वेगले सांगायला नको. का कोणी perfect भेटावा या ध्यासापोटी कोणाच्याही गल्यात माळ घल्न्यापर्यंत हताश आपण का होतो. याला जवाबदार कोण अपन स्वतः , आपला समाज, ही वेळ , की स्वताचं भविष्य सावरन्यासाथीं: वर्तामनाशी केलेली तडजोड.... 
                 काहीसं असचं माझ्या या आगामी कथेतून सांगण्याचा केलेला प्रयत्नं ......... 
थोडं मनातलं ...... पण मनापासून .......
   "मनाचिये  गुंती  '' 
माझी पाहिले कथा जी सांगेल प्रेमभंगा पासून प्रेम्रंगापर्यन्ताचा  प्रवास