"अथांग समुंद्र आणी त्याच्या या लाटा कुणाला अभद्र वाटतील तरच नवल हजारो लोकांची शारीरिक तसेच मानसिक घान आपल्या अंतरी विलय करून सतत माणसाला शांततेच प्रतिक तसेच जिवंत पण विस्मयकारक उदाहरण देणारा हा समुद्र दररोज कित्ती वेला रडतो कुणाला ठाउक. याच सागराच्या साक्षीने प्रशांतने मला त्याच्या भावना सांगितल्या होत्या मग अत्ता कुठे गेल्या त्या सर्व" समुद्राच्या विहंग्मायी दृश्याकडे पाहून साधना स्वताची समजूत काढत होती.
"गेले दोन वर्ष्य घेतलेल्या प्रेमाच्या अनाभाका कुठे गेल्या. प्रेमाला उपमा नहीं खरच कित्ती सत्य विधान आहे हे . मागच्या दोन वर्षीतला तो प्रत्येक क्षण प्रशांतच्या नावावरच होता, सर्वकाही अर्पण करुनसुधा हे अस क घडावं , काय कमी पडलं माझं प्रेम की मी स्वतं:"
डोळ्यातून ओघळ:नारया असवाना पुसत ती मनातल्या मानत श्रवत होती. अत्ता या वेळेला कोणीही असे नव्हते ज्याच्याकडे जाऊंन मन हलकं करता आल असतं कारण मागील दोन वर्षीत साधना एव्हाडी प्रशांतमय झाली होती की तिचा मित्रपरिवार "ना" असा होता. अणि हे तिला आज उमगुन आले. अचानक तिच्या आसवाचा झरा काही थेम्बानी भरून आला. अणि काही क्षणातच अथांग खारट समुद्र तिच्या खारट आसवाने विरून गेला.
किती सौम्य होते ते दिवस जणू पूर्ण पृथ्वी बागड़न्यासाती दोन फूलपाखराना: कमी पडली होती. कसलाही विचार न करता साधना प्रशांतच्या प्रेम सागरात विरून गेली होती. आणि अत्ता झोपेतून जाग आल्यासारखे साधना गडबडून उठली होती, पण तेव्हा ना प्रशांत होता ना त्याचे ते प्रेम स्वताला दोष देत साधना त्या समुद्रठीकानी रडत होती. सुर्याने आपला प्रकाश संपत आला आहे अशी ग्वाही देत मावलतिला जात होता. शांत सागराचे दर्शन करण्यासाठी अलेल्या हजारो लोक आत्मिक आनंद घेउन आपापल्या घरी परतत होते. पण साधनाला जणू अजुन त्या आतिम्क अनंदा पासून अगन्तिक होती. तेव्हाच अचानक तिच्या पर्स मधला तिचा vibration mode वर ठेवलेला मोबाइल वाजला.
"hello "
दुसरया बाजूने बोलणारा व्यक्ति काही काळजिनेच तिच्याशी बोलत होती . त्यामुलेच तिचा आवाज धीर- गंभीर स्वरूपात बदलला, अणि ती उत्तरली
"तिकडेच येत आहे, इथे थोड़ी चौपाटीवर आले होते, निकतेच इथून"
"नाही, नाही तुम्ही जेवण करून घ्या, माझी वाट पाहत बसु नका मी बाहेर जेवण केले आहे, प्रशांतबरोबर" अणि चटकन फोन बंद करून जड़ पावलानी घरी जाण्यासाठी साधना निघाली